Posts

Showing posts from September, 2022

अन्नपूर्णा साखर कारखान्याला लागेल ते सहकार्य करणार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन दुसऱ्या गळीत हंगामाला मोठ्या उत्साहात प्रारंभ या हंगामात कारखाना अडीच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पार करेल

Image
  अन्नपूर्णा साखर कारखान्याला लागेल ते सहकार्य करणार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन दुसऱ्या गळीत हंगामाला मोठ्या उत्साहात प्रारंभ या हंगामात कारखाना अडीच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पार करेल. -------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------- माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या अन्नपूर्णा साखर कारखान्याला लागेल ते सहकार्य करणार, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या प्रारंभ कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची जिद्द, चिकाटी आणि अपार परिश्रमाच्या जोरावर हा कारखाना दुसऱ्या गळीत हंगामात अडीच लाखाहून अधिक टणांचे गाळप यशस्वीपणे करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, अन्नपूर्णा साखर कारखाना हे शेतकऱ्यांच्या प्रखर इच्छाशक्ती व जिद्दीचे प्रतीक आहे. रक्त आटवून राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाचे हे मंदिर आहे. हा कारखाना या हं...

एडी सरकारने जाहीर माफी मागावी अन्नथा मराठा समाज वादग्रस्त वक्त्यावर. नाना पाटोळे यांचा तानाजी सावंत यांच्या वक्तावर संताप.

Image
  एडी सरकारने जाहीर माफी मागावी अन्नथा मराठा समाज वादग्रस्त वक्त्यावर. नाना पाटोळे यांचा तानाजी सावंत यांच्या वक्तावर संताप. ------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  पुंडलिकराव देशमुख विशेष प्रतिनिधी अमरावती दिनांक 2६, ------------------------------------------------------- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वास्तव केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्याच्या ईडी सरकारने जाहीर माफी मागावी. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल. असा सन सनीत टोला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटवले यांनी अमरावती येथे पात्र परिषदेतून भाजपला लगावला. नाना पटोले दोन दिवसापासून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान सोमवारी आयोजित पत्र परिषदेत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यातील ईडी सरकार हे दिल्लीच्या इशारा वर चालतात मोदी शहा च्या आदेशानुसार म...

७० हजाराचा माल जप्त : व्यापार्‍यावर गुन्हा.

Image
  बनावट मालाचा साठा करणाऱ्या गांधीनगरातील दुकानावर छापा ७० हजाराचा माल जप्त : व्यापार्‍यावर गुन्हा. -------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------- नायकी, जॉर्डन व अंडर आर्मर या कंपनीच्या बनावट हाफ पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट यांचा साठा विक्रीच्या हेतूने केल्याबद्दल गांधीनगर मेन रोडवरील डिवाइन बरमोडा या दुकानावर छापा टाकून ६८ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुकानमालक सागर सुरेश चावला (वय २८, रा.गांधीनगर) यांच्यावर स्वामित्व कायद्याचा भंग केल्याबद्दल गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नायकी, जॉर्डन व अंडर आर्मर या ब्रँडची बनावट  उत्पादने मूळ कंपनीची आहेत असे भासवून विक्रीसाठी सागर चावला यांनी साठा केला होता. जप्त केलेला बनावट माल असा : हाफ पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट, नग २२३, किंमत २२ हजार ३०० (जॉर्डन), नायकी कंपनीच्या बनावट हाफ पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट नग २७२, किंमत २७ हजार २००, अंडर आर्मर कंपनीच्या हाफ पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट, नग १८६, किंमत १८ हजार ६००. तिन्ही कंपनीचे एकूण नग ६८१, एकूण किंम...

श्रीरामनगर वाशीयांचा ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार मागण्या पूर्ण न झाल्यास जून्या स्वगावी जाण्याचा निर्णय

Image
  श्रीरामनगर वाशीयांचा ग्राम पंचायत  निवडणुकीवर बहिष्कार मागण्या पूर्ण न झाल्यास जून्या स्वगावी जाण्याचा निर्णय.  ----------------------------------------------------                                                                                                                                  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी गोंदिया                                                                                         ...

अंबाबाईचे दर्शन आता सर्वांनाच रांगेतूनच दिवाणी न्यायाधीश के आर सिंगल!

Image
 अंबाबाईचे दर्शन आता सर्वांनाच रांगेतूनच दिवाणी न्यायाधीश के आर सिंगल! ------------------------------------------------------------------------------ ----------------------------------------------------------------------------- करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे तातडीने  रांगेत न जाता दर्शन घ्यायचे असेल तर दोनशे रुपये घेऊन पास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला होता. मात्र, दिवानी न्यायालयाने त्याला परवानगी नाकारल्याने आता सर्वांनाच  रांगेतूनच देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे. दरम्यान, व्हीआयपी भाविकांना स्वतंत्र रांग नको असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन तातडीने घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यंदा पेड इ पास देण्याचा निर्णय घेतला होता. दोनशे रुपये घेऊन हा पास दिला जाणार होता. यासाठी स्वतंत्र दरवाज्यातून त्यांना आत प्रवेश दिला जाणार होता. पण यास कोल्हापुरातील काही संघटनांनी जोरदार विरोध केला. ज्याना तातडीने दर्शन पाहिजे त्यांना दर्शन मिळेल आणि देवस्थान समितीला चांगला निधी मिळेल असे सांगून ई प...

खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेस विक्रमी 1 कोटी 60 लाखावर नफा.

Image
 खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेस विक्रमी  1 कोटी 60 लाखावर नफा. -------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------- चेअरमन महादेव डावरे यांची माहिती                                          कोल्हापूर ..खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेला अहवाल सालात १ कोटी६० लाख रु. नफा झाला असून त्यातून सभासदांना ४0 टक्के लांभाश देणार असलेची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे यांनी केली . ते पतसंस्थेच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते. ही सर्वसाधारण सभा श्रीराम सोसायटी क॥ बावडयाच्या सभागृहात  मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाली. पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे व संचालक मंडळाच्या हस्ते दीप प्रज्यलन करून सभेस सुरवात झाली.        पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन माहिती देतांना  चेअरमन महादेव डावरे म्हणाले की, संस्थेने चालू ...

धर्मपुरी येथे बिबट्या आला रे आला यामुळे ग्रामस्थ भयभीत तर माळशिरस वनविभाग व रेस्क्यू टीमच्या ऑपरेशन नंतर सापडला तरस नागरिक झाले भयमुक्त

Image
 धर्मपुरी येथे बिबट्या आला रे आला यामुळे ग्रामस्थ भयभीत तर माळशिरस वनविभाग व रेस्क्यू टीमच्या ऑपरेशन नंतर सापडला तरस नागरिक झाले भयमुक्त ----------------------------------------  तानाजी सोडमिसे -------------------------------------- माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे गेले तीन दिवसापासून धर्मपुरी गावाच्या मालकी क्षेत्राच्या परिसरातील राना मधून सदृश्य प्राण्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने धर्मपुरी परिसरामध्ये ग्रामस्थांमधून बिबट्याचा वावर असल्याचे व बिबट्या आला असल्याचे तीन दिवसापासून कालवा झाल्याने धर्मपुरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत धर्मपुरी ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र विभाग माळशिरस यांच्याकडे धर्मपुरी परिसरात बिबट्या अथवा सदृश्य प्राणी फिरत असल्याचे कळविल्याने लागलीच वनपरिक्षेत्र माळशिरस विभागाचे अधिकारी दयानंद कोकरे यांनी सर्व कर्मचाऱ्या सह जाऊन ज्या परिसरात सदृश्य प्राण्याचा वावर असल्याचा सांगण्यात आले त्या परिसरात जाऊन पाहणी केली व सदृश्य प्राण्याचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ग्रामस्थांना जनावरांना कोणताही धोका होऊ नये म्हणून पिंजरा ला...

अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्सबाबत तक्रारींसाठी टोल फ्रि व व्हॉटसॲप नंबरवर संपर्क साधावा.

Image
 अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्सबाबत तक्रारींसाठी टोल फ्रि व व्हॉटसॲप नंबरवर संपर्क साधावा. -------------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------------- कोल्हापूर ता.23 : शहरातील अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलकबाबत तक्रारींसाठी टोल फ्रि नंबर 18002333568 तसेच एस.एम.एस. करण्यासाठी 9766532032 व व्हॉटसॲप नं.9822598387, 7721875552 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मा.उच्च न्यायालय येथे दाखल जनहित याचिका क्र.155/2011 चे प्रभाविपणे अमंलबजावणीसाठी वेळो-वेळी कोल्हापूर शहरात अवैध/अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलक इत्यादी काढण्याची कार्यवाही करीत आहे. सबंधीतावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत तसेच महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995,कलम 3,4 व 7 नुसार कारवाई करुन व मुद्देमाल जप्त करुन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. त्यानुसार शहरातील अवैध/अनधिकृत होर्डि...

अकिवाट येथील लक्ष्मी देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न.

Image
 अकिवाट येथील लक्ष्मी देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न.   --------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र.                                                                                                                                               मजरेवाडी प्रतिनिधी प्रशांत पिंपळे  मो.+91 98229 23917       -------------------------------------- अकिवाट येथील नाईक मळा(पश्चिम भाग) लक्ष्मी देवीची  जत्रा व ओटी भरणेचा समांरभ सालाबादप्रमाणे शुक्रवारी २३ रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी १०.०० वाजता वालुग पुजन, ११.०० वाजता ओटी भरणी करुन  दुपारी १२.०० नंतर उपस्थित ...

🌹निधन वार्ता 🌹

Image
 🌹निधन वार्ता 🌹  निगडेवाडी ता. करवीर येथील विकास सेवा संस्था उंचगाव चे माजी चेअरमन श्री .उमेश निगडे यांचे वडिल गणपती शंकर निगडे वय वर्षे ७४ यांचे रविवार दि.२५ रोजी निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा ,दोन मुली ,दोन भाऊ ,सुना व नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन आज सोमवार दिनांक २६ रोजी सकाळी ८ वाजता निगडेवाडी पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.*

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
  माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार गणेश नाईक, आमदार म...

बामणोली मध्ये बेकायदेशीर गुंठेवारी विक्री व निकृष्ट दर्जाचा कमाबाबत गट विकास अधिकारी यांना निवेदन.

Image
 बामणोली मध्ये बेकायदेशीर गुंठेवारी विक्री व निकृष्ट दर्जाचा कमाबाबत गट विकास अधिकारी यांना निवेदन. ------------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------------ बामणोली गावात बेकायदेशीर गुंठेवारी विक्री जोमात सुरू  असुन गुंठेवारी दाखला बनावट देवुन सर्व सामान्य जनतेची फसवणुक केली जात आहे. गोर गरीब जनता आपल्या जिवन भराची गुंतवणुक लावुन जागा खरेदी करत असते. एन ए ची फोड खरेदी बंद असल्या कारणा ने नवीन गुंठेवारी बनावट दाखला देवुन सुरू आहे. सदरच्या कामात ग्रामपंचायत बामणोली पुर्ण पणे सामील आहे. व या प्रकरणाची त्यांना पुर्ण पणे कल्पना देवून ही ते दोषीना पाठीशी घालत आहेत. गामपंचायत बामणोली ची पुर्ण पणे निपक्ष चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करावी. या पुर्वी झालेल्या खरेदीदाराची नावे सात बारा  वर नोंद करून मिळावी व यानंतर होणाऱ्या खरेदी बंद कराव्यात. जुन्या सर्व खरेदी दाराचा योग्य तो विचार करून त्यांना दिलासा मिळावा. आम्ही दत्तनगर बामणोली गावतील रहीवाशी असुन आमच्या भागात दलीत वस्ती अंतर्...

सातारा येथील रेणुका पेट्रोल पंप येथे पेट्रोल चोरीचा गिराईकाला फटका.

Image
 सातारा येथील रेणुका पेट्रोल पंप येथे पेट्रोल चोरीचा गिराईकाला फटका. ------------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------------ सातारा येथील पंचायत समिती समोर असलेल्या रेणुका पेट्रोल येथे सेल्समन पेट्रोल चोरी करतात.याचा अनुभव मला आला.हा पंप मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याचा फायदा घेऊन सेल्समन कसटमरचा डोळा चुकवून अचानक पेट्रोल सोडतात. नोझल लगेच सोडल्यास एकदम पेट्रोल न सोडता मध्येच थांबून परत पाईप चालू केली जाते यामुळे कमी पेट्रोल सोडले जाते म्हणून या पंपावर पेट्रोल भरताना नागरिकांनी काळजी घ्यावी. कारण येथील कर्मचारी विकास खंदारे याला खूप घाई असते.तसेच यासंदर्भात मी मालक रावांचे यांचेकडे तक्रार केली असता परत असे होणार नाही व तशी सुचेना दिली.

बसरेवाडी ग्राम पंचायतीची तीन वर्ष पिण्याच्या पाण्याची गळती काढण्यात असमर्थता :- गावच्या लोकांच्या आरोग्याशी खेळतायत खेळ.

Image
 बसरेवाडी ग्राम पंचायतीची तीन वर्ष पिण्याच्या पाण्याची गळती काढण्यात असमर्थता :- गावच्या लोकांच्या आरोग्याशी खेळतायत खेळ. ---------------------------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------------------------- बसरेवाडी (ता भुदरगड )येथील खडक गल्ली येथे  ग्रामपंचायतीची  गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य टाकी आहे, तेथुनच वीस फुट अंतरावर गेली तीन साडेतीन वर्षांपासून मुख्य पाईप लाईन फुटुन मोठी गळती चालू आहे , त्यातुन रोज शेकडो लिटर पाणी वाया जाते.   या मुख्य पाईप लाईन मधुनच सपूर्ण गावांला पाणी पुरवठा केला जातो,  याची माहिती  ग्रामपंचायत प्रशासनाला असुन देखील याकडे दुर्लक्ष केले जाते आहे.सदर लिकेज नवीन पाईप लाईन योजना मंजूरीच्या नावाखाली गेली तीन वर्षे नवीन व जुनी अशा दोन पचंबॉड्या झाल्या तरीही हि पाईप लाईन बदलण्यासाठी सदर ग्राम पंचायतीची चाल धकल चालू आहे. सदर लिकेज मुळे येथील  गल्लीत पाणी सतत  वाहत असते याबद्दल तेथील काही मिळकतधारक व नागरिकांनी लेखी ...