केंद्र सरकारची अर्थसंकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावी महिला वर्गातून मागणी.

 केंद्र सरकारची अर्थसंकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावी महिला वर्गातून मागणी.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------

 केंद्र सरकारने नुकताच अर्थ संकल्प करण्यात आला त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने करण्यात यावी अशी मागणी बोंद्रे नगर मधील गणेश पार्क येथील महिला वर्गणी केले आहे


केंद्र सरकार चे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला आहे त्यामध्ये 300 विज बिल माफ केले व शेतकऱ्यांच्या योजनेसाठी 200 कोटी निधी मंजूर केला आहे तसेच केंद्र सरकारने बेरोजगारांना रोजगार दिला जाणार आहे अशा अनेक योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करून महिला वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी बोंद्रे नगर गणेश पार्क मधील महिलांनी मागणी केली

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.