औरंगजेबाने ही केले नसेल असे कृत करून ठेवले जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा बच्चू कडूंची संतप्त प्रक्रिया.
औरंगजेबाने ही केले नसेल असे कृत करून ठेवले जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा बच्चू कडूंची संतप्त प्रक्रिया.
--------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी एन देशमुख.
--------------------------------------------
बीड जिल्ह्यातील मस्त गावचा संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे .आरोपींनी अत्यंत क्रूर व अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती .संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ देखील या नराधमांनी बनवले होते या संपूर्ण घटनेवर संपूर्ण राज्यातून संतापाची लाट निर्माण झाली आहे .यावर प्रा संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी संतयावर प्रा संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रक्रिया प्प्राहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी संत प्रतिक्रिया देत थेटथेट औरंगजेबाशी तुलना केली आहे. संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्गुण हत्या झाली आणि एवढे सगळे होऊन राजकारणी लोकांनी त्यावर राजकारण केले आहे .खरे तर ह्या दोन जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या झाली ती ती कशाप्रकारे झाली ते कुठल्या प्रवृत्तीचे लोक होते? त्यांची जात कोणती होती? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांची जी प्रवृत्ती होती ही फार मला असे वाटते एखाद्या विश्वाच्याही म्हणजे औरंगजेबानेही केले नसेल असे पृष्ठ करून ठेवले आहे .पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी तुम्हाला इतकी वर्षे लागतात ती प्रवृत्ती वाढली कशी कोणी खतपाणी घातले ही जबाबदारी तिथल्या पोलीस प्रशासनाची नाही का, हे सगळे कसे आहे डोंगर मोठा झाल्यानंतर आता तुम्ही उंदराची चाल चालत आहात वास्तविक यांच्यामध्ये हे सगळे हत्या झाली म्हणून उघडकीस आले मग एकंदरीत चालू काय होते बीडमध्ये कोणाचा आशीर्वाद चालू आहे राजकारण म्हणजे सगळेच काही असे समजणारे जे लोक आहेत .आणि राजकारणासाठी काही पण कुठे पण आणि कसे पण करण्याची जी प्रवृत्ती आहे या देशांमधील लोकांमध्ये वाढली आहे .त्याचे हे मोठे उदाहरण आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीने जो धरला होता .त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपरद केला आहे.मात्र आता आमदारकीचा देखील राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत आपला लढा सुरू राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.सोबतच धनंजय मुंडे हे वैद्यकीय कारणाने राजीनामा दिल्याचे म्हणतात मात्र त्यांना, मंत्री आहे का असा सवाल त्यांनी केला आहे.
Comments
Post a Comment